भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी लागणाऱ्या सुविधा, मैदानं, प्रशिक्षण यांची सोय बहुतेकदा शहरी भागांमध्ये जास्त असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. खालील यादीमध्ये अशा काही भारतीय क्रिकेटपटूंचा […]
“Transaction failed. Please try again later.” असा मेसेज मोबाइलवर झळकला की, आपण पुन्हा एकदा डोळ्यांत आशा आणि मनात शंका घेऊन ‘रिट्राय’ बटण दाबतो. गेल्या काही दिवसांत UPI वापरात अडचणी आल्याचं अनेकांनी अनुभवलं. मार्च मध्ये सिस्टीम ९५ मिनिटं थांबली होती, तर एप्रिलमध्ये जवळपास पाच तास सेवा ८०% यशदराखाली कार्यरत होती. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट […]
१४ एप्रिल हा दिवस आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे राष्ट्रनेते होते. त्यांनी शेती, ग्रामीण विकास आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. या लेखात आपण त्यांच्या या महत्त्वपूर्ण […]
प्रत्येक वर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटना (WHO) साजरा करते आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना ठरवून लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. २०२५ ची संकल्पना: “Healthy Beginnings, Hopeful Futures” म्हणजेच “सुदृढ सुरुवात, आशादायी भविष्य” ही आहे. या थीमचा मुख्य उद्देश नवजात बाळे आणि मातांचे […]
भारतातील सुमारे ६५% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, परंतु ग्रामीण आरोग्यसेवा अद्यापही मागासलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres – PHC), उपकेंद्रे (Sub-centres) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (Community Health Centres – CHC) अपुरी आहेत. प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या कमी असून, आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील लोकसंख्येपैकी ५०% लोकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर […]
वीज ही आधुनिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. ऊर्जा उपलब्धतेमुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होतो. दुर्दैवाने, भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा अपुरा आहे. शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध नसल्यानं त्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals – SDGs) अंतर्गत, ‘स्वस्त आणि […]
आज ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्ष, अधिकार आणि त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. महिलांचा समाजातील योगदान प्रत्येक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रातील त्या महिलांबद्दल बोलायचं आहे ज्यांनी ग्रामीण विकास आणि सामाजिक सुधारणांमध्ये अमूल्य योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास […]
गिलियन-बारे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome – GBS) हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल विकार आहे, जिथे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली स्वतःच्या स्नायू आणि मज्जातंतूंवर हल्ला करते. यामुळे सुरुवातीला हात-पायात कमजोरी आणि झिणझिण्या जाणवतात, आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. सध्याची परिस्थिती: पुणे आणि महाराष्ट्रातील GBS प्रकरणे (Source: डॉ. मनन वोरा यांच्या पोस्टनुसार) […]
भारतातील पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत, जे दरवर्षी विशिष्ट क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केले जातात. १९५४ साली या पुरस्कारांची सुरुवात झाली आणि ते तीन श्रेणींमध्ये दिले जातात: २६ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १४ मानकऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी हा सन्मान प्राप्त केला […]
नदीचे खोरे (River Basins) आणि पाणलोट क्षेत्रे (Watersheds) समजून घेणे आणि त्यांचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि विकास हे कोणत्याही देशासाठी एकूण जल व्यवस्थापनाचे महत्त्वाचे घटक आहेत. शाश्वत जल व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी ही भौगोलिक वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात महाराष्ट्र राज्यातील नद्यांचे खोरेआणि पाणलोट क्षेत्रांचे चर्चा करू या, तसेच नदीचे खोरे आणि पाणलोटांची भूमिका […]