author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

भारतातील शीतपेयांमध्ये साखर जास्त का? फ्रान्सच्या ‘सोडा टॅक्स’ कडून आपण काय शिकू शकतो?

उन्हाळ्यात थंड शीतपेयाची बाटली उघडणे आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, हॉटेल, चित्रपटगृह किंवा प्रवास; शीतपेये सहज उपलब्ध असतात. पण बाटलीच्या मागील बाजूला दिलेली पोषणमूल्यांची माहिती आपण किती वेळा वाचतो? एका छोट्या बाटलीतून शरीरात किती साखर जाते, याचा अंदाज बहुतेक ग्राहकांना नसतो. बाजारातील अनेक गोड शीतपेयांमध्ये 100 मिलीमागे साधारण 10 ते 12 ग्रॅम साखर असू […]

“Future of Jobs 2025” – ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने

भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव आशा. अशा परिस्थितीत शिक्षण हे फक्त पदवी मिळवण्याचं साधन नसून, कुटुंबाला स्थैर्य देण्याचा आणि पुढच्या पिढीसाठी वेगळा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळी “Future of Jobs Report 2025” सारखा जागतिक अहवाल आपल्या आयुष्याशी किती […]

वाळवंटातली शेती: इराणच्या कृषी व्यवस्थेचा आढावा

आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात इराण म्हणजे कोरडं हवामान, कमी पर्जन्यमान आणि वाळवंटी प्रदेश – पण या मर्यादांमध्येही इराणने एक व्यापक आणि विविध कृषी व्यवस्था उभी केली आहे. इराणची शेती व्यवस्था (Iran’s Agricultural System) समजून घेताना तीन गोष्टी स्पष्ट […]

जागतिक मृदा दिवस: भारतातील माती, अन्नसुरक्षा आणि सेंद्रिय कार्बन घट  

दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या दिवसाचा उद्देश एकच आहे –  जमिनीची आरोग्यस्थिती समजून घेणे, मातीचे संवर्धन आणि शाश्वत शेतीची दिशा मजबूत करणे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात माती हा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक संसाधन आहे.  आपल्या अन्नसुरक्षेचा पाया, शेतकऱ्यांचे उत्पन्न, पाण्याची […]

अमेरिकेच्या “Reciprocal Tariff” सूटीतून भारतातील शेती निर्यातीला मोठा फायदा

अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेती निर्यातदारांमध्ये मोठी चिंता होती.  कारण अमेरिकेने “Reciprocal Tariff” नावाची धोरणात्मक टॅरिफ प्रणाली लागू केली होती, ज्यामुळे भारतासह अनेक देशांच्या मालावर अतिरिक्त 50% पर्यंत शुल्क लागू होऊ शकत होतं. पण आता अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने काही कृषी […]

भारतातील अंडी भाव ठरवण्याची प्रक्रिया

तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात. त्यापैकी सुमारे १०% अंडी निर्यात केली जातात. अलीकडेच नामक्कलमधील अंड्यांचे दर प्रति अंडं रु.६ पर्यंत पोहोचले.  इतिहासात प्रथमच रु.६ ची मर्यादा ओलांडली गेली. गेल्या वर्षीचा सर्वोच्च दर रु. ५.९५ होता, म्हणजेच दरात थोडी वाढ झाली […]

चक दे! भारत: भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्णअध्याय

२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा विजय नव्हता; तो होता भारताच्या मुलींच्या आत्मविश्वासाचा, मेहनतीचा आणि एकतेचा विजय. या विजयाच्या मागे होतं ठाम नेतृत्व, शिस्तबद्ध नियोजन आणि संघभावनेवरचा दृढ विश्वास. या संघाचं मार्गदर्शन केलं – अमोल मुजुमदार यांनी, ज्यांनी आपल्या शांत नेतृत्वाने […]

फार्म स्टे व्यवसाय कसा सुरू करावा?

कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून गप्पा मारतं.  हीच आहे “फार्म स्टे (Farm Stay)” ची जादू — साधेपणातला आनंद आणि निसर्गाशी नव्याने जोडला जाण्याचा अनुभव. आज ग्रामीण पर्यटन आणि शेतीपूरक उद्योग यांचा संगम म्हणजेच “फार्म स्टे व्यवसाय”. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन धोरण […]

नीम बायोपेस्टिसाइड – रासायनिक कीटकनाशकांना पर्यावरणपूरक पर्याय

भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.  जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा शेताच्या कडेला एक कडूलिंबाचं झाड असतंच. जुन्या पिढ्या म्हणायच्या — “कडूलिंबाचं पान तोंडात ठेवलं की रोग जवळ येत नाही.” आज विज्ञान सांगतंय की, त्या पानांमध्ये खरंच कीटकांपासून संरक्षण देणारे घटक असतात. आज रासायनिक कीटकनाशकांचा अति […]

लडाख मधील आइस स्तुपा

लडाखचं नाव ऐकलं की आपल्याला आठवतात बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश आणि हिमनद्यांचे भव्य दृश्य. अनेकांना वाटतं की इतकं थंड प्रदेश म्हणजे पाण्याची काही कमतरता नसावी. पण प्रत्यक्षात लडाख हे “थंड वाळवंट (Cold Desert)” आहे. येथे हवामान अत्यंत कोरडे असून, वार्षिक पर्जन्यमान १०० मिमी पेक्षा कमी आहे (IJSART, 2020). थंडी एवढी की हिवाळ्यात -२० अंशांपर्यंत तापमान […]