अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेती निर्यातदारांमध्ये मोठी चिंता होती. कारण अमेरिकेने “Reciprocal Tariff” नावाची धोरणात्मक टॅरिफ प्रणाली लागू केली होती, ज्यामुळे भारतासह अनेक देशांच्या मालावर अतिरिक्त 50% पर्यंत शुल्क लागू होऊ शकत होतं. पण आता अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने काही कृषी […]
तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात. त्यापैकी सुमारे १०% अंडी निर्यात केली जातात. अलीकडेच नामक्कलमधील अंड्यांचे दर प्रति अंडं रु.६ पर्यंत पोहोचले. इतिहासात प्रथमच रु.६ ची मर्यादा ओलांडली गेली. गेल्या वर्षीचा सर्वोच्च दर रु. ५.९५ होता, म्हणजेच दरात थोडी वाढ झाली […]
भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे. जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा शेताच्या कडेला एक कडूलिंबाचं झाड असतंच. जुन्या पिढ्या म्हणायच्या — “कडूलिंबाचं पान तोंडात ठेवलं की रोग जवळ येत नाही.” आज विज्ञान सांगतंय की, त्या पानांमध्ये खरंच कीटकांपासून संरक्षण देणारे घटक असतात. आज रासायनिक कीटकनाशकांचा अति […]
लडाखचं नाव ऐकलं की आपल्याला आठवतात बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश आणि हिमनद्यांचे भव्य दृश्य. अनेकांना वाटतं की इतकं थंड प्रदेश म्हणजे पाण्याची काही कमतरता नसावी. पण प्रत्यक्षात लडाख हे “थंड वाळवंट (Cold Desert)” आहे. येथे हवामान अत्यंत कोरडे असून, वार्षिक पर्जन्यमान १०० मिमी पेक्षा कमी आहे (IJSART, 2020). थंडी एवढी की हिवाळ्यात -२० अंशांपर्यंत तापमान […]
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. दरवर्षी देशात ५ कोटी टनांहून अधिक (सुमारे ६० दशलक्ष टन) बटाट्यांचे उत्पादन होते. हा प्रचंड माल प्रामुख्याने टेबल बटाटा म्हणून वापरला जातो. परंतु, टेबल बटाट्यांमध्ये पाणी व साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा फ्रेंच फ्राईज (French Fries) किंवा चिप्ससाठी (Potato Chips) वापर केल्यास रंग पटकन तपकिरी होतो […]
शेतीत पाणी पुरवण्यासाठी- ठिबक सिंचन चालवण्यासाठी, विहिरीतील मोटार पंपासाठी आणि धान्य-भाजीपाल्याची प्रक्रिया करण्यासाठी वीजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात वीज ही शेतीच्या उत्पादनक्षमतेशी थेट जोडलेली आहे. म्हणूनच शेतीतील वीज वापर किती आहे, त्यातील आव्हाने कोणती आहेत आणि पुढे काय दिशा घ्यायला हवी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील वीजविक्री आणि कृषी वीज वापर महावितरणच्या […]
भारतामध्ये दुष्काळ ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही; ती सामाजिक व आर्थिक परिणाम घडवणारी गंभीर परिस्थिती आहे. दुष्काळ आल्यास शेतकऱ्यांचं जीवन, पिकांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. अशा वेळी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज भासते. म्हणूनच दुष्काळ औपचारिकपणे जाहीर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यानंतरच मदत आणि दिलासा योजना कार्यान्वित होतात. त्यामुळे दुष्काळाची व्याख्या, […]
भारतात पाळीव प्राण्यांची संख्या जलद गतीने वाढते आहे. विशेषतः कुत्र्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांच्यासाठी पौष्टिक व दर्जेदार खाद्य (Dog food) घेण्याकडे मालकांचा कल वाढला आहे. पूर्वी उरलेलं अन्न देण्याची पद्धत होती, पण आता भारतातील पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचा बाजार जलद वाढत असल्यामुळे आरोग्याला पूरक, सेंद्रिय (Organic food) आणि संतुलित आहार निवडणारे ग्राहक अधिकाधिक दिसू लागले आहेत. […]
डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या (Dehydrated Fruits and Vegetables) म्हणजे नियंत्रित पद्धतीनं पाणी काढलेले पदार्थ, ज्यामुळे त्यांचा टिकाव काही महिने ते वर्षभरापर्यंत वाढतो, वाहतूक सोपी होते आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळते. भारतामध्ये दरवर्षी लाखो टन फळं व भाज्या पोस्ट-हार्वेस्ट नुकसान (post-harvest loss) म्हणून वाया जातात. जादा उत्पादनाचं योग्य साठवण नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतात आणि मोठं […]
आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]
