ग्रामीण सशक्तीकरणाचे शिल्पकार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल हा दिवस आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे राष्ट्रनेते  होते. त्यांनी शेती, ग्रामीण विकास आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. या लेखात आपण त्यांच्या या महत्त्वपूर्ण […]

संविधान आणि शेती: शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कायदे आणि योजना

भारतीय संविधानाच्या अमलात आल्यानंतर देशाने प्रजासत्ताक बनत स्वातंत्र्य, समता, आणि बंधुतेचे मूल्य आत्मसात केले. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, हा शेतकऱ्यांसाठी संविधानात दिलेल्या हक्कांचा आणि त्यांच्या महत्वाचा पुनरुच्चार करण्याचा मोठा प्रसंग आहे. भारतीय शेतीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना विशेष स्थान आहे. संविधान, कायदे, आणि शासकीय योजनांद्वारे शेतकऱ्यांचे हक्क सुनिश्चित केले गेले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवणे आणि […]