१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन — ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतं, आणि अभिमानाने भरलेले क्षण. पण या वर्षी, सामाजिक माध्यमांवर फिरत असताना एक पोस्ट खूपच अंतर्मुख करणारी ठरली. इंटरनेट इन्फ्लुएन्सर नमान श्रीवास्तव यांनी लिहिलं होतं: “राजनीति में जाना ज़रूरी नहीं है, लेकिन राजनीति पर नज़र रखना हर नागरिक का कर्तव्य है।सिर्फ वोट देना ही लोकतंत्र नहीं […]
भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना देशाच्या एकूण रोजगार प्रणालीसाठी एक मोठा इशारा ठरते. नोकऱ्यांची ही अस्थिरता आपल्याला ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याच्या नव्या संधी शोधण्याची गरज दाखवते. विशेषतः कृषी (Agriculture), अन्न प्रक्रिया (Food Processing), ग्रामोद्योग (Rural Enterprises), आणि कृषी-तंत्रज्ञान (AgriTech) […]
आपण भारतात कुठेही गेलो, तरी बहुतांश ठिकाणी विहिरींचा आकार गोलसरच आढळतो. मग ती पारंपरिक विहीर असो, बोअरवेल असो, किंवा गावातील जुन्या विहिरी – सर्वच ठिकाणी एक सामान्य गोष्ट दिसते, ती म्हणजे विहिरीचा गोलाकार आकार. हे जाणीवपूर्वक होतं का? का विहिरी कधीच चौकोनी किंवा आयताकृती बांधल्या जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर विज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि व्यवहारिक अनुभव […]
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी लागणाऱ्या सुविधा, मैदानं, प्रशिक्षण यांची सोय बहुतेकदा शहरी भागांमध्ये जास्त असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. खालील यादीमध्ये अशा काही भारतीय क्रिकेटपटूंचा […]
“Transaction failed. Please try again later.” असा मेसेज मोबाइलवर झळकला की, आपण पुन्हा एकदा डोळ्यांत आशा आणि मनात शंका घेऊन ‘रिट्राय’ बटण दाबतो. गेल्या काही दिवसांत UPI वापरात अडचणी आल्याचं अनेकांनी अनुभवलं. मार्च मध्ये सिस्टीम ९५ मिनिटं थांबली होती, तर एप्रिलमध्ये जवळपास पाच तास सेवा ८०% यशदराखाली कार्यरत होती. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट […]
१४ एप्रिल हा दिवस आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे राष्ट्रनेते होते. त्यांनी शेती, ग्रामीण विकास आणि स्त्री सक्षमीकरण या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. या लेखात आपण त्यांच्या या महत्त्वपूर्ण […]
प्रत्येक वर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटना (WHO) साजरा करते आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना ठरवून लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. २०२५ ची संकल्पना: “Healthy Beginnings, Hopeful Futures” म्हणजेच “सुदृढ सुरुवात, आशादायी भविष्य” ही आहे. या थीमचा मुख्य उद्देश नवजात बाळे आणि मातांचे […]
भारतातील सुमारे ६५% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, परंतु ग्रामीण आरोग्यसेवा अद्यापही मागासलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres – PHC), उपकेंद्रे (Sub-centres) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (Community Health Centres – CHC) अपुरी आहेत. प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या कमी असून, आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील लोकसंख्येपैकी ५०% लोकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर […]
वीज ही आधुनिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. ऊर्जा उपलब्धतेमुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होतो. दुर्दैवाने, भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा अपुरा आहे. शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध नसल्यानं त्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals – SDGs) अंतर्गत, ‘स्वस्त आणि […]
आज ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्ष, अधिकार आणि त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. महिलांचा समाजातील योगदान प्रत्येक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रातील त्या महिलांबद्दल बोलायचं आहे ज्यांनी ग्रामीण विकास आणि सामाजिक सुधारणांमध्ये अमूल्य योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास […]