गवार शेंगाची शेंगदाणे वापरून करता येणारी अगदी चवदार आणि पौष्टिक अशी भाजीची रेसिपी आज आपण शिकणार आहोत. या भाजीतले महत्वाचे दोन घटक जे मी आधीच सांगितलेत ते म्हणजे गवार शेंगा (Cyamopsis tetragonoloba /Guar bean / Cluster beans) आणि शेंगदाणे (Arachis hypogaea / Groundnuts)! आता गवार बद्दल सांगायचं झाल तर गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या […]
मसूर डाळ (Red Lentils/ Masoor Dal) ज्याला लाल मसूर म्हणूनही ओळखले जाते, भारतीय पाककृतीमध्ये त्याच्या अफाट पौष्टिक मूल्यांमुळे आणि उपचारात्मक फायद्यांमुळे खूप लोकप्रिय आहे. एक वाटी मसूर डाळ आपल्या दैनंदिन महत्त्वाच्या पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी पुरेशी आहे. झटपट शिजणारी आणि गोडसर चवीची मसूर डाळ ही प्रथिनांनी (Protein) भरपूर आणि लोह (Iron), तांबे (Copper), मॅग्नेशियम (Magnesium) […]
आज आपण बनविणार आहोत मक्याचे पीठ आणि पालक एकत्रित करून बनविले जाणारे पौष्टिक असे धपाटे. हा पदार्थ लहान मुलांना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी डब्यात द्यायला किवा नाष्ट्यासाठी एकदम उत्तम आणि करायला अगदी सोप्पा! मका आणि पालक, दोन्हीही आपल्या आहारात महत्वाचे स्थान मिळवणाऱ्या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण घटक आहेत. मक्याच्या गोडसर चवीमुळे आणि पालकाच्या पोषणमूल्यामुळे बनवलेले धपाटे हे […]
अनेक जणांना गव्हाच्या पिठाची किंवा ग्लूटेन ची ऍलर्जी (Gluten Allergy) असते, म्हणून त्यांना गहू आणि गव्हाच्या उत्पादनांना पर्याय शोधणे आवश्यक आहे. बाजरी (Pearl millet) हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात, बाजरी ही बाजरी खिचडी, बाजरीची रोटी, बाजरी लापशी, उकडपेंडी आणि इतर सारख्या अनेक पारंपारिक स्वादिष्ट पाककृतींचा मुख्य घटक आहे. चला तर मग, जाणून घेऊया बाजरीच्या […]
सणासुदीचा काळ असो किंवा घरगुती कार्यक्रम, लाडवांचा साज कधीही कमी पडत नाही. महाराष्ट्रातील पारंपरिक मिठाईंपैकी नाचणी आणि फूटाण्याचे लाडू खास आहेत. हे लाडू स्वादिष्ट तर असतातच, पण त्यात पौष्टिकतेचा खजिनाही भरलेला असतो. नाचणी हे कॅल्शियम, आयर्न आणि फायबरने समृद्ध धान्य आहे, तर फूटाणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. विशेष म्हणजे, या लाडवांची रेसिपी अतिशय सोपी आणि […]
अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत, त्यातीलच महत्वाची एक गरज म्हणजेच निवारा! अर्थातच घर! परंतु स्वतःचे घर बांधणे, त्याकरिता जमीन खरेदी करणे या साठी भारतात बराच पैसा खर्ची घालावा लागतो. वाढती लोकसंख्या, त्यामुळे घरांची वाढती मागणी, बांधकामाचा अवाढव्य खर्च, जमिनीच्या किमती आणि महागाई यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न हे अपूर्णच राहते. त्याकरीताच […]
पीएम-कुसुम योजना (PM Kusum Yojna ) हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे आहे. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर सौर पंप आणि सौर ऊर्जा संयंत्रे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे त्यांचे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी होते आणि शाश्वत कृषी पद्धतींना हातभार लावला जातो. पीएम-कुसुम योजना शेतकऱ्यांना […]
संपूर्ण देशभरात वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढत असलेली मानव वस्ती, मानवांच्या गरजा भागविण्यासाठी अधिकाधिक उद्पादन घेण्यासाठी वाढती स्पर्धा व त्यामुळे कमी होणारे जंगल आणि याचा परिणाम म्हणजेच मानव वन्यजीव संघर्ष! सौर कुंपण योजना (Solar Fencing Scheme) ही मानव वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक प्रभावी उपाय म्हणून उदयास आली. त्याबद्दल अधिक तपशीलवार समजून घेऊया. मानव-वन्य प्राणी […]