author

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

ग्रामीण आरोग्यसेवा: वास्तव,आव्हाने आणि सुधारणा

भारतातील सुमारे ६५% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, परंतु ग्रामीण आरोग्यसेवा अद्यापही मागासलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Centres – PHC), उपकेंद्रे (Sub-centres) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (Community Health Centres – CHC) अपुरी आहेत. प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या कमी असून, आरोग्य सुविधांमध्ये मोठी तफावत दिसून येते. सरकारी आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील लोकसंख्येपैकी ५०% लोकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर […]

भारतातील पीक सल्लागार सेवांचा वाढता प्रसार: शेतकऱ्यांनी स्वीकार करावा का?

भारतातील शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पीक सल्लागार सेवा (Crop Advisory Services) अधिक प्रभावी आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बनल्या आहेत. परंतु, या सेवांचा स्वीकार करावा की नाही, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे. या लेखात, आपण या सेवांच्या फायद्या-तोट्यांचा आढावा घेऊन त्यांच्या स्वीकाराबाबत विचार करू. पीक सल्लागार सेवांचा उद्देश: पीक सल्लागार सेवा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या […]

रसायनमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्यासाठी फायदे

“तुम्ही जे खाताय, त्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.”आजही अनेक लोक आपल्या कुटुंबासाठी थोडीशी जमीन राखून भाजीपाला, फळे आणि धान्य नैसर्गिक पद्धतीने उगवत असतात. हे अन्न पौष्टिक आणि सुरक्षित असते. अशा अन्नाची निवड केल्यास, आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. या लेखात रसायनमुक्त/ विषमुक्त अन्न आणि त्याचे आरोग्य फायदे समजून घेऊया. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे […]

तरुणांसाठी शेतीशी संबंधित अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी

भारत कृषिप्रधान देश असून शेती आणि कृषीपूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांसाठी शेती क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी विविध पूर्णवेळ (Degree/Diploma) आणि व्यावसायिक (Vocational) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या लेखात शेतीशी संबंधित अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, आणि करिअर संधी बद्दल सविस्तर चर्चा करू. पूर्णवेळ कृषी अभ्यासक्रम (Degree & Diploma Courses) या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील […]

नियोजित कालबाह्यता: ग्राहकवादाच्या युगातील एक गंभीर समस्या

आजच्या अति खरेदीच्या (ग्राहकवादाच्या / consumerism) युगात, नवीन उत्पादने सतत बाजारात येत असतात आणि जुन्या वस्तू कालबाह्य (outdated) वाटू लागतात. हे नेहमीच नैसर्गिकरित्या होत नाही, तर अनेक वेळा उत्पादक कंपन्या मुद्दामच त्यांच्या वस्तूंची उपयुक्तता मर्यादित ठेवतात. यालाच “नियोजित कालबाह्यता” (Planned Obsolescence) असे म्हणतात. याचा ग्राहकांवर आर्थिक बोजा पडतो आणि पर्यावरणावरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे ही […]

सेंद्रिय शेती आणि GAP यामधील मुख्य फरक – कोणता पर्याय निवडावा?

भारतात शेतीच्या विविध पद्धतींबाबत चर्चा सातत्याने होत असते. सेंद्रिय शेती (Organic Farming) आणि चांगल्या कृषी पद्धती (Good Agricultural Practices – GAP) या दोन्ही शेती पद्धती शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या आहेत. मात्र, भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो? या लेखात या दोन्ही संकल्पनांबाबत सविस्तर चर्चा करू आणि योग्य निवडीसाठी मार्गदर्शन करू. सेंद्रिय शेती म्हणजे […]

कृषी आणि ग्रामीण विकासात विजेची भूमिका

वीज ही आधुनिक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. ऊर्जा उपलब्धतेमुळे केवळ शेतीच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होतो. दुर्दैवाने, भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अद्यापही वीज पुरवठा अपुरा आहे. शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध नसल्यानं त्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals – SDGs) अंतर्गत, ‘स्वस्त आणि […]

गुड अ‍ॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस (GAP) – शाश्वत शेतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल

गुड अ‍ॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस (Good Agricultural Practices – GAP) म्हणजे शेतीत चांगल्या आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्याचे मार्गदर्शक तत्त्व होय. यात मृदा आरोग्य, पाणी व्यवस्थापन, अन्न सुरक्षा, उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश होतो. GAP च्या अंमलबजावणीमुळे शेतमाल सुरक्षित, उच्च प्रतीचा आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी योग्य बनतो. या लेखात गुड अ‍ॅग्रीकल्चर […]

भारतातील कृषी यंत्रांसाठी उत्सर्जन नियम: भारत स्टेज (TREM/CEV) IV आणि V

भारत एक कृषिप्रधान देश आहे, जिथे लाखो शेतकरी ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि पॉवर टिलर यांसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करतात. मात्र, या यंत्रांमधून मोठ्या प्रमाणावर धूर आणि प्रदूषक वायू बाहेर पडतात, जे पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक आहेत. भारत सरकारने कृषी आणि बांधकाम क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉन-रोड (Non-road) वाहनांसाठी स्वतंत्र उत्सर्जन मानके निश्चित केली आहेत. या नवीन नियमांमध्ये कणीय […]

आंतरराष्ट्रीय महिला दिन – महाराष्ट्रातील महिलांचे ग्रामीण विकास आणि सामाजिक सुधारणांमध्ये योगदान

आज ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्ष, अधिकार आणि त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. महिलांचा समाजातील योगदान प्रत्येक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्रातील त्या महिलांबद्दल बोलायचं आहे ज्यांनी ग्रामीण विकास आणि सामाजिक सुधारणांमध्ये अमूल्य योगदान दिलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास […]