भारतामध्ये कोंबडी पालन करताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो — खरी देशी कोंबडी कोणती? आणि देशी अंडी म्हणजे नेमकं काय? अनेक वेळा बाजारात जे ‘देशी अंडी’ (desi/ country eggs) म्हणून विकले जातात, ती प्रत्यक्षात देशी-टाईप (improved/desi-type) जातींच्या कोंबड्यांची अंडी असतात. या लेखात आपण देशी व देशी टाईप कोंबड्यांमधील फरक, अंडी व मांसाचे पोषणमूल्य, NBAGR नोंदणीबाबत […]
आपल्या आरोग्याच्या पायामध्ये एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित घटक म्हणजे आपली पचनसंस्था (Digestive System). आयुर्वेद असो, आधुनिक वैद्यकीय शास्त्र असो किंवा धर्मग्रंथ – सर्वजण आरोग्याच्या मूलभूत आधार म्हणून पचनसंस्थेचा उल्लेख करतात. ‘गट हेल्थ (Gut Health)’ म्हणजेच पचनसंस्थेचं संतुलन हे आजच्या युगात केवळ पचनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर मानसिक आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, वजन नियंत्रण, त्वचेचं आरोग्य अशा […]
आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन-D (Vitamin-D) हे अत्यावश्यक आहे. हाडांची मजबुती, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि चयापचय यासाठी ते आवश्यक असते. शरीरात व्हिटॅमिन D तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश ही सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत आहे. पण नेमकं किती वेळ सूर्यप्रकाशात राहावं? कोणत्या वेळी राहावं? त्वचेच्या रंगाचा काही परिणाम होतो का? आणि जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिलं तर तोटे काय? […]
उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो? “एक कलिंगड घेऊन येते का रे?!” घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की […]
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी लागणाऱ्या सुविधा, मैदानं, प्रशिक्षण यांची सोय बहुतेकदा शहरी भागांमध्ये जास्त असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. खालील यादीमध्ये अशा काही भारतीय क्रिकेटपटूंचा […]
पूर्वी टोल नाक्यावर थांबून पैसे देणं ही एक सवय होती. FASTag आलं आणि त्या रांगा बऱ्याच कमी झाल्या. त्याच पुढच्या टप्प्यात सरकारकडून GPS आधारित टोल प्रणाली येणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली, ज्यात १ मे २०२५ पासून टप्प्याटप्प्याने व्यावसायिक वाहनांपासून अंमलबजावणी सुरू होईल, असं काही माध्यमांतून सांगितलं गेलं. मात्र, १८ एप्रिल २०२५ रोजी PIB द्वारे अधिकृत […]
ऊर्जेच्या वाढत्या गरजा, वीज दरात वाढ आणि पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक घरमालक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना‘सारख्या योजनांमुळे तर सौरऊर्जेचा वापर आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे. पण योग्य सोलर पॅनल निवडणे म्हणजे एक शास्त्रच आहे! चला तर मग सोलर पॅनल्सचे प्रकार, त्यांचे गुणधर्म, गुणवत्ता मानके, आणि योग्य सोलर पॅनल निवडण्याचे मार्ग […]
“Transaction failed. Please try again later.” असा मेसेज मोबाइलवर झळकला की, आपण पुन्हा एकदा डोळ्यांत आशा आणि मनात शंका घेऊन ‘रिट्राय’ बटण दाबतो. गेल्या काही दिवसांत UPI वापरात अडचणी आल्याचं अनेकांनी अनुभवलं. मार्च मध्ये सिस्टीम ९५ मिनिटं थांबली होती, तर एप्रिलमध्ये जवळपास पाच तास सेवा ८०% यशदराखाली कार्यरत होती. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट […]
बदल हवा पण कुठल्या दिशेने? आजच्या काळात भारतातील शेती संकटात सापडली आहे. उत्पन्न वाढत नाही, मातीचा कस गमावला जातोय, आणि उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढतो आहे. यामध्ये शाश्वततेचा अभाव दिसून येतो. यावर उत्तर म्हणून अनेकजण पारंपरिक शेतीचा आग्रह धरतात — पण यामुळे खरोखरच सर्व प्रश्न सुटतील का? की ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया आहे? रासायनिक […]
भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) हे एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौरऊर्जा प्रणाली बसवून वीज खर्चात मोठी बचत होऊ शकते, तसेच पर्यावरण रक्षणातही मोठे योगदान दिले जाऊ शकते. […]
