आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत. मातीची सुपीकता घटतेय, पावसाचा अंदाज चुकतोय, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. या सगळ्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. याशिवाय, रसायनांनी पिकवलेल्या अन्नामध्ये अवशेष राहतात. तो अन्नधान्य व भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि दीर्घकाळात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग […]
“पाणी म्हणजेच जीवन” हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते. पाणी फक्त नळातून, विहिरीतून किंवा धरणातून मिळणारं नसतं – ते जमिनीतही असतं, आणि झाडांमुळे वातावरणातही फिरत असतं. या लेखात आपण ग्रीन वॉटर (Green Water) म्हणजे काय, ते का महत्त्वाचं आहे, आणि त्याचं अचूक मोजमाप का […]