भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण इथेनॉल म्हणजे नक्की काय? ते कुठून आणि कशापासून तयार होतं? आणि इथेनॉल उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर काय दर्जा आहे? या लेखातून आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हा एक प्रकारचा जैवइंधन (biofuel) […]
भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत. दोन […]
आजकाल ग्राहक अधिक आरोग्यसजग झाले आहेत. रासायनिक अन्नामुळे होणारे आजार, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, आणि GM बियाण्यांच्या दुष्परिणामांविषयी आता जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांची (Organic Produce) मागणी वेगाने वाढते आहे. पण खरी चिंता हीच असते – “हे खरंच सेंद्रिय आहे का?” म्हणूनच ‘सेंद्रिय प्रमाणपत्र’ (Organic Certification) हा ग्राहक आणि विक्रेत्यांमधील विश्वासाचा दुवा बनतो. याच संदर्भात, […]
“बेला” – नागपूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. आकाराने लहान, पण संस्कृतीने समृद्ध. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबांनी वसलेलं हे गाव, वेंणा नदीवर सुरू असलेल्या मोठ्या धरण प्रकल्पामुळे हळूहळू बदलत गेलं – शेतीप्रधान जीवनशैलीत आता व्यावसायिक हालचालींची छाया दिसायला लागली. हीच रूपांतरणाची प्रक्रिया मी लहानपणी अनुभवली. आमचं वडिलोपार्जित साधंसं घर, त्याच्या मागे एक छोटीशी स्वयंपाकघरासोबत जोडलेली बाग, आणि […]
शेती करताना कीड आणि रोगांमुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या असते. यावर उपाय म्हणून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके आणि कीटकनियंत्रक (Insecticides / Pesticides) वापरत असतात. पण नेमकं कोणतं कीटकनाशक कोणत्या प्रकारचं असतं, ते कसं काम करतं, आणि कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे , ही माहिती अनेकदा स्पष्ट नसते. या लेखात आपण कीटकनाशकांचे मुख्य दोन प्रकार […]
शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे आणि पिकांना आवश्यक पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी खतांचा वापर अपरिहार्य ठरतो. पण खतांचे प्रकार समजून घेणे आणि योग्य निवड करणे हे शाश्वत आणि लाभदायक शेतीसाठी अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण खतांचे चार मुख्य प्रकार आणि त्यांचे फायदे-तोटे सविस्तरपणे पाहणार आहोत, तसेच द्रव आणि […]
भारतातील बहुतांश शेतकरी छोटे व मध्यम आहेत आणि त्यांच्याकडे काढणीपश्चात साठवणूक (post-harvest storage ) करण्याची सोय फारच मर्यादित आहे. शेतमालाची बाजारात नेण्याची घाई, योग्य दर न मिळणे, वीजेचा अभाव आणि महागड्या कोल्ड स्टोरेज (cold storage) ची अनुपलब्धता ही ही सगळी कारणं मिळून दरवर्षी ३० ते ३५% फळे व भाजीपाला वाया जातात (संदर्भ: ICAR). या पार्श्वभूमीवर […]
संत्रा लागवडीत आरोग्यदायी आणि रोगमुक्त रोपांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य रोपांपासून सुरुवात केल्यास उत्पादन वाढते आणि दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतो. नागपूर संत्रा / स्वीट ऑरेंज लागवडीसाठी सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (CCRI), नागपूर आणि खाजगी नर्सरी या दोन्ही पर्यायांमधून रोपे खरेदी करता येतात. परंतु योग्य निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. १. सेंट्रल […]
बदल हवा पण कुठल्या दिशेने? आजच्या काळात भारतातील शेती संकटात सापडली आहे. उत्पन्न वाढत नाही, मातीचा कस गमावला जातोय, आणि उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढतो आहे. यामध्ये शाश्वततेचा अभाव दिसून येतो. यावर उत्तर म्हणून अनेकजण पारंपरिक शेतीचा आग्रह धरतात — पण यामुळे खरोखरच सर्व प्रश्न सुटतील का? की ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया आहे? रासायनिक […]
भारत हा कृषिप्रधान देश असून विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितींमुळे येथे विविध प्रकारच्या शेती पद्धती आढळतात. देशातील कृषी उत्पादन हे मुख्यतः दोन प्रमुख हंगामांवर अवलंबून असते—खरीप आणि रब्बी. भारतीय कृषी कॅलेंडर हा कृषी धोरणकर्ते, संशोधक, नवशिक्या शेतकरी आणि धोरण निर्मात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो शेतीच्या योग्य नियोजनासाठी मार्गदर्शक ठरतो. भारतातील विविध हवामान आणि त्याचा शेतीवर […]