कृषी प्रक्रिया उद्योगात यशस्वी प्रवेश कसा कराल?

भारतात कृषी हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, केवळ कच्च्या शेती उत्पादनावर अवलंबून न राहता त्यावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त आणि बाजारात मागणी असलेली उत्पादने तयार करणे आवश्यक आहे. यालाच कृषी प्रक्रिया (Agri Processing) असे म्हणतात. कृषी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, अन्नाचा वापर अधिक प्रभावी होतो आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. सध्या भारतात […]

रसायन अवशेषमुक्त शेती: आरोग्यदायी आणि शाश्वत शेतीचा नवा मार्ग

रसायन अवशेषमुक्त शेती (Chemical residue-free agriculture) ही एक आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धती आहे, जिथे रासायनिक कीडनाशके व खते अत्यंत मर्यादित प्रमाणात वापरली जातात किंवा नैसर्गिक पर्यायांचा अवलंब केला जातो. परिणामी, शेतीमालातील रासायनिक अवशेषांचे प्रमाण नियंत्रित राहते आणि ते मान्यताप्राप्त मर्यादेपेक्षा कमी असते. ही पद्धत संपूर्ण सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ती […]

तुम्हाला व्हेगन आणि व्हेजिटेरियन आहारातील फरक माहित आहे का?

आहारातील निवडी त्यांना आकार देणाऱ्या संस्कृतीप्रमाणेच वैविध्यपूर्ण असतात. व्हेगन आणि व्हेजिटेरियन डाएट / आहार (Vegan and Vegetarian diets) हे वनस्पती-आधारित शाकाहारी आहार प्रकार आहेत. या आहारातील जीवनशैलींना त्यांचे संभाव्य आरोग्य फायदे, नैतिक विचार आणि पर्यावरणीय टिकाव यासाठी लोकप्रियता मिळाली आहे. चला मूळ, मुख्य फरक, सावधगिरी आणि व्हेगन आणि व्हेजिटेरियन आहारासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न जाणून […]

रेस्टॉरंटच्या मेनू कार्डवर कॅलरी लेबल दिसल्यास आश्चर्यचकित होऊ नका

आहारातील निवडींचा सार्वजनिक आरोग्यावर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम होतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) च्या ‘इट राइट इंडिया’ चळवळीसारखे उपक्रम आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना (healthier eating habits ) प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा मानके (food safety standards) सुधारण्यासाठी देशव्यापी प्रयत्न करत आहेत. या चळवळीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय रेस्टॉरंट्समध्ये अनिवार्य कॅलरी लेबलिंग (Mandatory […]

भारतीयांनी पोषणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे

भारतामध्ये विविध पाककृती परंपरा आणि मुबलक कृषी संसाधने आहेत. मात्र, भारत पोषण संकटाचा सामना करत आहे, हेही वास्तव आहे. देशातील विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ असूनही, कुपोषण हे एक कायम आव्हान आहे, ज्याचा सार्वजनिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. या लेखात, आम्ही भारताच्या पोषण संकटास कारणीभूत घटक, धान्यांवर वर्चस्व असलेल्या असंतुलित आहाराचे परिणाम आणि निरोगी आहाराच्या सवयींना […]