वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेलाच का करतात?

बालमित्रांनो, येत्या १२ मे रोजी आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. हा दिवस केवळ धार्मिकच नाही, तर निसर्ग आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी संपूर्ण भारतभर वन्यप्राणी गणना केली जाते. पण का? चला, यामागील कारणं आणि या दिवसाचे महत्त्व समजून घेऊया. बुद्ध पौर्णिमा: एक त्रिधातुक महोत्सव भगवान गौतम बुद्ध – थोडक्यात […]