उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो? "एक कलिंगड घेऊन… Read More
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी लागणाऱ्या सुविधा, मैदानं, प्रशिक्षण यांची सोय बहुतेकदा शहरी भागांमध्ये जास्त… Read More
पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि रांगांमध्ये थांबण्याची गरज बऱ्याच अंशी कमी झाली. गाडीच्या समोरील काचेवर… Read More
ऊर्जेच्या वाढत्या गरजा, वीज दरात वाढ आणि पर्यावरणीय समस्यांमुळे अनेक घरमालक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. भारत सरकारच्या 'प्रधानमंत्री सूर्य घर योजना'सारख्या योजनांमुळे तर सौरऊर्जेचा वापर आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे.… Read More
"Transaction failed. Please try again later." असा मेसेज मोबाइलवर झळकला की, आपण पुन्हा एकदा डोळ्यांत आशा आणि मनात शंका घेऊन 'रिट्राय' बटण दाबतो. गेल्या काही दिवसांत UPI वापरात अडचणी आल्याचं… Read More
बदल हवा पण कुठल्या दिशेने? आजच्या काळात भारतातील शेती संकटात सापडली आहे. उत्पन्न वाढत नाही, मातीचा कस गमावला जातोय, आणि उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढतो आहे. यामध्ये शाश्वततेचा अभाव दिसून… Read More
भारत सरकारने हरित उर्जेचा प्रचार आणि वीज बचतीसाठी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री सौरघऱ – मोफत वीज योजना (PM Surya Ghar: Muft Bijli Yojana) हे एक महत्त्वपूर्ण आणि… Read More
१४ एप्रिल हा दिवस आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर… Read More
"सारा समंदर मुझे जेलीफिश के नाम से जानता है... और इस समंदर में मेरी वही हैसियत है जो जंगल में शेर की होती है!" हा डायलॉग "कालीचरण" या हिंदी सिनेमात… Read More
वा! काय सुंदर फर्निचर होत त्या जुन्या बंगल्यातल! नक्कीच सागवान असणार! असे वाक्य कधी ना कधी आपल्या कानावर पडतच असतील. कारण अगदी पुरातन काळापासून साग या वृक्षाला ओळखल्या जाते त्याच्या… Read More
This website uses cookies.